मनमोहन सिंग संसदेत बोलले म्हणजे भारीच की!!
"काय बोलले" याचा या सामान्य वाचकाला काही बोध झाला असतां तर अधिक समयोचीत झाले असते. तर ते एक असो..
"काय बोलले" याचा या सामान्य वाचकाला काही बोध झाला असतां तर अधिक समयोचीत झाले असते. तर ते एक असो..
पण ते बोलले असे वर्तमान पत्रे म्हणतात म्हणजे काहीतरी नक्कीच दणदणीत, पुरोगामी, फॅशनेबल आणि सेक्युलर बोलले असणार आणि त्याचा परिणाम देखिल Occult आणि ever lasting असणार हे नक्की..
देशात आजवर होवून गेलेल्या अग्रगण्य वक्त्यांमधे टिळक आणि सावरकरांनंतर मनमोहन सिंगांचाच क्रमांक लागतो याबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही.
कारण २६/११ तसेच संसद हल्ल्यानंतर त्यांनी केलेले "खणखणीत" भाषण आणि त्याचा पाकिस्तान वर झालेला "दीर्घगामी" प्रभाव आणि अतिरेक्यांची "वळालेली बोबडी" हे त्याचे अगदी बोलकेच उदाहरण आहे. अर्थात २६/११ च्या "दमदार" भाषणानंतर जसा हार्ट अॅटॅक येवून गेला तसा या भाषणानंतर न येवो हीच सदीच्छा!!
तेव्हा आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करूया
"रघूराम राजन जाताना, रघूराम राजन येताना"...
"रघूराम राजन जाताना, रघूराम राजन येताना"...
No comments:
Post a Comment